ग्राम स्तरावर वृक्षारोपण व संवर्धन मोहिम.
कचरा वर्गीकरण आणि नियमित स्वच्छता अभियान.
जलसंधारण आणि पाणी पुनर्भरण प्रकल्प.
झाडांची संख्या, जगलेली रोपे, सौर ऊर्जा वापर.
ग्रामस्थांसाठी झाड दत्तक घेण्याची नोंदणी.